मोठी बातमी.! राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा या जिल्ह्यांमध्ये आहे मोठा धोका

नमस्कार मित्रांनो राज्यात मान्सून सक्रिय झाला असून पावसाचा जोर वाढला आहे. कोकण घाटांचा जोर वाढत असून मध्य महाराष्ट्र पावसाने झोडपून काढला आहे.

दरम्यान, पुढील चार ते पाच दिवस कोकण घाटासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची तीव्रता कमी होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

दक्षिण गुजरातमधून केरळ किनारपट्टीला समांतर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्यामुळे राज्यात मुसळधार पाऊस झाला. सध्या कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेश, राजस्थानवर सरकले असून, येत्या काही दिवसांत कोकण घाटासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचे संकेत आहेत.भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या हवामान अंदाजानुसार, पुढील ५ दिवस पावसाचा जोर कमी राहणार असला, तरी पुणे, सातारा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट तर विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

हे सुद्धा बघा : पेन्शन धारकांसाठी खुशखबर.! पेन्शन धारकांच्या रकमेत सरकार करणार आता इतक्या रुपयांची वाढ

कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

हवामान खात्याने पुणे आणि सातारा जिल्हे आणि पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर जिल्हे तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. , गोंदिया. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत तुरळक पाऊस झाला असून याठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Leave a Comment