सरकारने घेतला मोठा निर्णय .! 1 नोव्हेंबर पासून या नागरिकांचे रेशन मिळणे होणार कायमचे बंद

नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवते. देशातील अनेक लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे.

ज्यामध्ये बहुतांश गरीब आणि गरजू लोकांचा समावेश आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत गरीब आणि गरजू लोकांना अत्यंत कमी दरात रेशन मिळते. दरम्यान, आता केंद्र सरकारने कार्डधारकांसाठी नवा नियम लागू केला आहे. रेशनकार्डचे केवायसी न केल्यास 1 नोव्हेंबरपासून रेशन बंद केले जाईल.आजही अनेक शिधापत्रिकाधारक आहेत, ज्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.

हे सुद्धा बघा : तरुणांसाठी आनंदाची बातमी.! या तारखेला शिंदे सरकार करणार तरुणांच्या खातात 10 हजार रुपये जमा इथे बघा अर्ज प्रक्रिया

त्यामुळे सर्व कार्डधारकांनी 31 ऑक्टोबरपूर्वी ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्यांना रेशन मिळणे बंद होईल. अशा लोकांची नावेही शिधापत्रिकांवरून काढून टाकली जातील आणि ज्यांनी ई-केवायसी केले नसेल, त्यांची शिधापत्रिका रद्द केली जातील. यानंतर या लोकांना सरकारच्या रेशन योजनेचा लाभ मिळणार नाही.

हे सुद्धा बघा : तरुणांसाठी आनंदाची बातमी.! या तारखेला शिंदे सरकार करणार तरुणांच्या खातात 10 हजार रुपये जमा इथे बघा अर्ज प्रक्रिया

Leave a Comment