31 मे पर्यंत करा हे काम पूर्ण नाही तर होणार तुमचे बँक खाते बंद, या बँकेने घेतला मोठा निर्णय

नमस्कार मित्रांनो सार्वजनिक क्षेत्रातील बँक पंजाब नॅशनल बँकेने म्हटले आहे की, ग्राहकांनी 31 मे 2024 पर्यंत KYC प्रक्रिया पूर्ण न केल्यास गेल्या तीन वर्षांपासून कोणतीही गतिविधी नसलेली आणि कोणतीही शिल्लक नसलेली खाती बंद केली जातील.

 

हे सुद्धा वाचा शेतकऱ्यांच्या खात्यात होणार आता पैसे जमा इथे बघा यादीत आपले नाव

 

पंजाब नॅशनल बँकेने (PNB) नुकतीच घोषणा केली आहे की, किमान तीन वर्षांपासून निष्क्रिय असलेली आणि शिल्लक नसलेली खाती १ जूनपासून बंद केली जातील. सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने म्हटले आहे की, 31 मे 2024 पर्यंत ग्राहकांनी KYC प्रक्रिया पूर्ण न केल्यास गेल्या तीन वर्षांपासून कोणतीही गतिविधी नसलेली आणि शिल्लक नसलेली खाती बंद केली जातील. या तारखेनंतर खातेदारांना पुढील कोणतीही सूचना दिली जाणार नाही.

 

हे सुद्धा बघा या बँक खाते धारकांना देण्यात आली सूट

Leave a Comment