राज्य सरकारचा मोठा निर्णय.! या विद्यार्थ्यांची होणार सर्व परीक्षा फी माफ
नमस्कार मित्रांनो राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त तालुके आणि दुष्काळग्रस्त महसूल मंडळातील इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत केले जाणार आहे. पाच ते सहा वेळा मुदत वाढवूनही दोन्ही वर्गातील पाच लाख ७५ हजार ५५९ विद्यार्थ्यांची माहिती आतापर्यंत प्राप्त झाल्याचे मंडळाने म्हटले आहे. त्यावर सुमारे २८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हे सुद्धा … Read more