शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी.! पुढील पाच दिवस पडणार या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर नाशिक, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया येथे पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.