शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी.! राज्यातील या भागात होणार जोरदार अवकाळी पाऊस

ठाणे, रायगड, रत्नागिरी. सिंधुदूर्ग भागात उष्ण व आर्द्र हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

उद्यापासून मराठवाड्यातील नांदेड, लातूर तर खान्देशातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

यावेळी वाऱ्याचा वेग ४० ते ५० किमी प्रतितास राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.